पर्जन्यजलवाहिन्यांच्या विस्तारामुळे पाणी साचण्याच्या ठिकाणांमध्ये घट झाल्याचा परिणाम
मुंबई : मुंबईत पाणी साचण्याच्या ३८६ ठिकाणांवर मागील वर्षी ४८२ पाणीउपसा पंपांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र...
“भारत गौरव ट्रेन -
छत्रपती शिवाजी महाराज सर्किट"
९ जून पासून पाच दिवस
मुंबई, दि. १६ : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला...
● गतिमान योजनेसाठी अधिनियमात सुधारणा
● पुनर्वसनाचा प्रस्ताव ६० दिवसांत
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई झोपडपट्टीमुक्त झाली नसली तरी महाराष्ट्र झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी शासनाने कंबर कसली...
माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच प्रियांका सुर्वे यांच्या हस्ते छानदार उद्घाटन
गुहागर : गुहागर तालुक्यातील...
अभिनेत्री उद्योजिका कतरिना कैफ हिचा
`पर्सनल केअर अँड ब्युटी` अवॉर्डने गौरव
कतरिना कैफच्या सौंदर्य ब्रँड के ब्युटीने एक अनोखा पुरस्कार जिंकला आहे. वैयक्तिक काळजी आणि सौंदर्याच्या...
वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांचे हृदयस्पर्शी उद्गार
मुंबई (जयविजय न्यूज) : सध्या माणूस माणसाला पारखा होत असतानाच माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य अनाम...
प्रथमोपचार म्हणून सीपीआर द्या
महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून प्रशिक्षण घ्या
सोसायट्यांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करा
मुंबई (जयविजय न्यूज) : सध्याच्या स्पर्धेच्या युगात आणि धावपळीच्या आयुष्यात माणसाला अनेक आजारांनी...
ज्येष्ठ कवी, साहित्यिक अंबरीश मिश्र यांनी जागविल्या लतादीदींच्या स्मृती
मुंबई (भारत कदम) : भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ९३ वर्षांच्या आयुष्यात संपूर्ण विश्वावर आपल्या स्वरांची...
गिरणगावातील के. एम. एस. डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या १९८६ च्या दहावीच्या बॅचचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस
शिक्षण घेताना गमतीजमती करणारे आपण सर्वजण पुढे नोकरी-धंद्यानिमित्त विखुरले जातो. कोणाची कोणाशी...