Wednesday, January 21, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

मुंबई

शिवसेना-मनसेकडून भुरळ

रवि राजा यांच्याकडून वचननाम्याची चिरफाड मुंबई - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या 'वचननाम्यात' मुंबईकरांची पूर्ण फसवणूक करणारी अनेक वचने आहेत, असे...

महाराष्ट्र

म्हणून बिनविरोध निवडणुका… संजय राऊत यांनी सांगितले इंगित

मुंबई ः बिनविरोध निवड सरळ मार्गाने झाली नाही. बिनविरोध निवडणुका या धमकी, पैसे आणि यंत्रणांचा गैरवापर याच्यामुळे झालेल्या आहेत. पालिकेने ज्या अधिकाऱ्यावर ठपका ठेवला...

शिंदे यांचा संबंधच काय? मुख्यमंत्र्यांनी कोणाला झिडकारले?

मुंबई ः साताऱ्यात सावरी गावातील रिसॉर्टमध्ये सापडलेल्या ४५ किलो ड्रग्जमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संबंधच काय, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे...

देश / विदेश

कोकण

शुभ्रा सुर्वे हिचे धवल यश

नवोदय विद्यालय प्रवेशाबरोबरच शिष्यवृत्तीतही प्रथम क्रमांक नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळविणारी तवसाळच्या सुर्वे परिवारातील शुभ्रा ही पाचवी विद्यार्थी गुहागर : गुहागर (guhagar) तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ (Tavasal)नंबर १...

लाईफ स्टाईल

महिंद्रातील मित्रांच्या सहलीची पन्नाशी

  महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टर डिव्हिजनमध्ये असणाऱ्या गिअर शॉपमधील ग्लिसन विभागात काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या ग्रुपची पावसाळी सहलीची सुरुवात १९७४ साली झाली. यावर्षी २०२५ ला सहलीचे...

`के ब्युटी`ची अनोखी चमक!

अभिनेत्री उद्योजिका कतरिना कैफ हिचा `पर्सनल केअर अँड ब्युटी` अवॉर्डने गौरव कतरिना कैफच्या सौंदर्य ब्रँड के ब्युटीने एक अनोखा पुरस्कार जिंकला आहे. वैयक्तिक काळजी आणि सौंदर्याच्या...

माणुसकीची ज्योत तेवत ठेवणे अनाम प्रेमाचे सर्वात मोठे कार्य

वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांचे हृदयस्पर्शी उद्गार मुंबई (जयविजय न्यूज) : सध्या माणूस माणसाला पारखा होत असतानाच माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य अनाम...

हृदयविकाराचा झटका? इकडे लक्ष द्या!

प्रथमोपचार म्हणून सीपीआर द्या महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून प्रशिक्षण घ्या सोसायट्यांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करा मुंबई (जयविजय न्यूज) : सध्याच्या स्पर्धेच्या युगात आणि धावपळीच्या आयुष्यात माणसाला अनेक आजारांनी...

लतादीदींचे पहिले गाणे गोरेगावच्या प्लॅटफॉर्मच्या बाकड्यावर

ज्येष्ठ कवी, साहित्यिक अंबरीश मिश्र यांनी जागविल्या लतादीदींच्या स्मृती मुंबई (भारत कदम) : भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ९३ वर्षांच्या आयुष्यात संपूर्ण विश्वावर आपल्या स्वरांची...